नागरिकांची ओळख पटविण्याचे साधन म्हणून आधार कार्डची योजना कार्यान्वित केली व नंतर या आधार कार्डवर शासनाने सर्वसामान्यांना अनेक सवलतीकरिता आधार कार्ड अनिवार्य केले. ...
धानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. ...
तालुक्यातील देऊरवाडा गावातील गेल्या पाच महिन्यांपासून टाकीत पाणी नसल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे हे गाव तहानेने व्याकूळ झाले आहे. ...