विदर्भात ब्रह्मपुरीचे नाव उन्हाळा आला की, अग्रक्रमाने घेतले जाते. शहरात व तालुक्यात तापमान वाढण्यामागील मुख्य कारण परिसरात वृक्ष लागवडीचा अभाव आहे. ...
करंजी गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून करंजी गावासह गोंडपिंपरी तालुक्यातील नागरिकांना अच्छे दिन आणून दाखवू, अशी ग्वाही क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी दिली. ...