चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. ...
सन १९५२ पासून सुरू झालेले बल्लारपूर पेपर मिल हे उद्योग, तेथे कागद निर्मितीकरिता लागणाऱ्या बांबूच्या कच्चा मालाच्या अभावी बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...