उन्हाळ्यात उष्णतेमुळे वाढणारी दाहकता, सर्वत्र भासणारी पाण्याची कमतरता नवीन नाही. उन्हाळ्यात नदी, नाले, तलाव, जंगलातील नैसर्गिक स्रोत सर्वच कोरडे पडतात. ...
टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...