मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले. ...
उन्हाळा लागला की चंद्रपुरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. येथील तप्त उन्हाळ्यामुळे दरवर्षीच ही समस्या उद्भवते. यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी .... ...
शहरातील सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार म्हणून आॅटोरिक्षा चालविणाच्या व्यवसाय करतात. त्यांच्या जुन्या आॅटोरिक्षाचे नूतनीकरण करण्यासाठी रक्कम निर्धारित करण्यात आली. ...