तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत् ...
ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावली. ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट द्यावी. गैरहजर आढळल्यास कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे. पाव ...
जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत. ...
जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत. ...
जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ...
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकार व सुनिता लोढीया, ॲड. बाबासाहेब वासाडे, एमएसपीएमचे संस्थापक पांडुरंग आंबटकर, सीए ...
Chandrapur News आपल्या मुलासह दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव ट्रकने जोरधार धडक दिली. यात दुचावरील गर्भवती महिला व तिच्या दोन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पती व एक मुलगा गंभीर जखमी झाले. ...
सन २००५ पासून काजू बोंड व मोहफुलापासून बनविण्यात येणारे मद्य देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले. आता या मद्याला विदेशी मद्य असा दर्जा दिला जाणार आहे. ...