ग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. ...
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर चंद्रपूर जिल्ह्याने नागपूर मनपा क्रिकेट संघावर मात करीत विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. ...