उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालयांना महिला व बालकांच्या.... ...
श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण या विषयावर कार्यशाळा गुरुवारला पार पडली. ...
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक जाणीव जपत चंद्रपूरच्या दीक्षा भूमीसाठी भरीव तरतूद केली आहे. ...