Chandrapur (Marathi News) देशातील शेती व्यवसाय निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. ...
जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन या वाघाचे अखेर शवच हाती लागले. शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाने ...
पाणीटंचाईमुळे पाणी स्रोतावर जशी नागरिकांची गर्दी दिसून येते तशीच स्थिती मुक्या जनावरांचीही झाली आहे. ...
जिल्हयात बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी सिध्द झालेल्या महिला ...
वैयक्तीक मालकी हक्काच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन गुरूवारी ...
मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन या वाघाची हत्या झाल्याच्या प्रकार आज अखेर उघडकीस आला ...
बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत पीनी २ या कोळसा खाण प्रकल्पातील २२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नोकरी बहाल करावी,... ...
आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी करण्यासाठी बराच कलावधी लागायचा मात्र चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात मंगळवारला वाहन ४.० हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. ...