आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, असा मोलाचा सल्ला डॉ. रविंद्र क्षिरसागर यांनी दिला. ...
पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला. ...