शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. ...
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावासाठी जलस्वराज्य टप्पा-२ योजनेअंतर्गत नऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. ...