शाची सर्वप्रथम सुत्रे स्वीकारलयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत हा नारा देत संपूर्ण देशभरात स्वच्छतेविषयी क्रांती घडविली आहे. ...
येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचिवण्याच्या प्रयत्नात खासगी वाहतूक करण्याच्या बसला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा आज बी.ए. द्वितीय वर्षाचा पेपर होता. या परिक्षेला बसलेला विद्यार्थी प्रवीण घारगाटे आई तुळजाभवानी शिक्षण संस्था चिचोली (खुर्द) .... ...