CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Chandrapur (Marathi News) आवारपूर: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने सीसीआर फंडाअंतर्गत मागील एक वर्षापूर्वी २५ लक्ष रुपये खर्च करुन ...
कर्जमाफी झालीच पाहिजे, यासाठी आंदोलन करणाऱ्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या सरकारने गोळ्या घातल्या. ...
कोरपना येथील मालगुजारी तलाव सर्व्हे नं. ४९ हेक्टर क्षेत्राचा आहे. मात्र अतिक्रमण व गाळसाठा झाल्याने तलावाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून.... ...
दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त ...
८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी .. ...
गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते. ...
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविकास महामंडळ चंद्रपूरतर्फे रामबाग वनवसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. ...
तालुक्यातील विसलोन गावात मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता नेहमी पायपीट करावी लागत आहे. ...
शहरातील हनुमान वॉर्ड येथील रवी पाटील यांची बहीण निशा प्रमोद माहिती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या मदतीसाठी तिचा भाऊ जनतेकडे आर्थिक मदत मागत आहे. ...
पाणी टंचाईमुक्त गाव करण्यासाठी शासन पाण्यासारखा खर्च करीत असले तरी आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. ...