लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘अच्छे दिना’च्या नावाखाली केंद्र व राज्य सरकार जनतेची आर्थिक पिळवणूक करीत असून दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर वाढत असल्याने गोरगरीब व सामान्य जनता बेजार झाली आहे. बेजार झालेल्या नागरिकांचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर सुरू असलेल्या महागाईविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन कोरपना तालुका काँग्रेस कमिटीतर्फे .... ...
शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे खासदार अशोक नेते ... ...