शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही. यासह इतर कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग डाखोरे यांनी मुख्यकार्यपालन अधिकाºयांना तक्रार केली. ...
जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली असताना येथील अनेक किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची दिशाभुल केली. पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ करून जनतेला वेठीस धरले. शेतकºयांच्या आत्महत्या रोखू शकत नाही. ...
मानधनाबाबत असलेल्या टास्क कन्फ र्मेशन या जाचक अटीमुळे मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संगणक परिचालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ...
अंगणवाडी कर्मचाºयांचा मागील १५ दिवस चाललेला राज्यव्यापी संप फ ोडण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांनी अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांचा देण्याचा निर्णय घेतला होता. ...
राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ मधील नानाजी रत्नपारखी ते कारमेल अकाडमी ते भाऊराव रायपुरे यांच्या घरापर्यंत रस्त्याची दैनावस्था झाली आहे. ...