शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. ...
शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपुरातील कोहिनूर पटांगण तथा बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बगड खिडकी,..... ...
राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी एक हजार रुपये आणि त्या पुढील मुद्रांकांची छपाई, वितरण तसेच विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, ईएसबीटीआर प्रणाली बँकांकडे सोपविल्याने परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना फटका बसला. ...
अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया संस्थांनी धार्मिक उपक्रमांसोबतच जनहिताच्या सामाजिक प्रश्नांवर कार्य करावे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ...
शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ...