विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला. ...
पारंपारिक प्रथेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘ताडोबा’ देवाची जत्रा भरीत असे. परंतू या जंगलाला राखीव केल्यानंतर वनप्रशासनाने यात्रेवर बंदी आणली. ...
चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे. ...
अभाविपने देशाच्या अखंडतेसाठी खूप कार्य केले, आता पुन्हा एकदा देशविघातक शक्तींशी चारहात करण्याची वेळ आली आहे. अलगाववाद, उग्रवाद, नक्षलवाद आदींचे आवाहन अद्यापही संपलेले नाही. ...
यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. ...
रस्त्याची क्षमता नसतानाही दररोज ओव्हरलोड वाहने चालवून रस्त्याची दैनावस्था करण्यात आली आहे. यामुळे त्रस्त होऊन पाळसगाव येथील गावकऱ्यांनी शनिवारी नंदोरी-पळसगाव मार्गावरून जाणारी सर्व ओव्हरलोड वाहने अडवून धरली. ...
विनापरवानगी वाळूची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करताना अडथळा करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. ...
सध्या स्वच्छ भारत अभियान देशभरात मोठ्या जोमात राबविण्यात येत आहे. चंद्रपूर मनपानेही स्वच्छता अभियानात पावलावर पाऊल उचलणे सुरू केले आहे. स्वच्छता अभियानात संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूरला पहिले स्थान मिळावे, यासाठी मनपाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. ...
महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले. ...