आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित ...
कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करुन कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबर टोपले ठेवले होते दरम्यान, अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार झाल्याची घटना घडली. ...