आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण ...
एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे. ...
आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, चार ते पाच जण जखमी झाले आहेत. ...
शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्टÑ, अशी घोषणा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. ...
१४ दिवसांपूर्वी बल्लारपुरात नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या फिरत्या रूग्णालयाचा नऊ हजार ६४१ लोकांनी लाभ घेतला आहे. राज्य शासन, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स व इम्पॅक्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता १९ डिसेंबरला होणार आहे. ...
महानिर्मिती कंपनी अंतर्गत आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्यस्पर्धा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर अंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली. ...