शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. ...
क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९० कोटी व ५२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले. ...
नागपूर भूमी अभिलेख विभागामार्फत प्रदेश कर्मचारी कल्याणकारी निधी, नागपूरद्वारा आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपुरातील संघाने अव्वल क्रमांक पटकाविले. ...
बदलते वातावरण आणि त्यावर आधारित शेतीमध्ये करायचे बदल, जोडधंदे, उद्योगधंदे, शेतीवरील उद्योग व वन्यजीवांपासून शेतमालाचे संरक्षण ते विविध योजनांचा लाभ घेऊन करायची शेती असे विविधांगी स्वरुप जिल्हा कृषी महोत्सवातील मार्गदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. ...
अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना परत कामावर घेण्यासंदर्भात प्रहारच्या नेतृत्वात जटपुरा गेटवर बेमुदत उपोषण सुरू होते. २३ दिवसांच्या लढ्यानंतर कामगारांना न्याय मिळाला आहे. १५ जानेवारीपासून कामावर घेण्याचा निर्णय शासकीय वैद्यकीय महा ...
गुरुवारी सकाळी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला. ब्रह्मपुरी शहर नववधुप्रमाणे सजले होते. रॅलीने शहर दुमदुमले. त्यानंतर सायंकाळी सिनेकलावंतांच्या उपस्थित महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. ...
चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. ...