आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. ...
अन्य डॉक्टरांच्या बाबतीत हे विधान नव्हते, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, त्यात दुरूस्ती व्हावी अशी अपेक्षा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली ...
चंद्रपूर : मी जनतेने निवडून दिलेला खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहे. मी येथे येणार हे माहिती असताना डॉक्टर कसे रजेवर जाऊ शकतात? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे वादग्रस्त ...
देशाच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये आदिवासींचे योगदान मोलाचे आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यांसाठी क्रांतीकारी योद्धे दिले आहे. याचा देशाला अभिमान आहे. आदिवासींनी शिक्षणाची कास धरल्याने तो समाजप्रवाहात येत आहे. ...
केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. ...
अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी क्षेत्रातील गरोदर स्त्रियांकरिता सुरू असलेल्या डॉ. ए. पी. जी. अब्दूल कलाम अमृत आहार योजनेसाठी राज्य शासनाच्या निधी व्यतिरिक्त जिल्हा परिषदेने स्वत:च्या निधीतून.......... ...
सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. ...
संगणकीय युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रकाशझोतात येत असताना जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कोरपना तालुका अपवाद ठरत आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांबरोबर स्पर्धेत उतरून..... ...
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या योजनांची वार्षिक दैनंदिन देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. ...