हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे. ...
विकासासंबंधी आजवर जो शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे. म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्या ...
कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वरोरा शहरात निषेध करण्यात आला. शुक्रवारी वरोरा शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद होती. कडकडीत बंद पाळून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील नेत्ररूग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा गांधी रूग्णालय, सेवाग्राम येथे नेत असताना खडसंगीपासून चार किलोमीटर अंतरावर रूग्णवाहिकेचा अपघात झाला. ...
रेतीघाटातून अवैध उत्खनन होऊ नये, यासाठी लिलावधारकालाच रेतीघाट व तपासणी नाका अथवा वाहतुकीच्या वाहनातच सीसीटिव्ही बसवून छायाचित्रणाची सीडी दर दोन आठवड्यांत तहसीलदारांना सादर करण्याची तरतूद राज्य शासनाने नव्या रेती धोरणात केली आहे़. ...
चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या भूमी संपादनाकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली आ ...
कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असल्याने कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीतूनच बलाढ्य पक्षाची उभारणी होत असते. समर्पित व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळामूळे देशातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून भाजपाने लौकिक संपादन केले आहे. ...