आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्याम ...
येथील ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ल्याची झालेली दुरवस्था व परकोटावर वाढलेला कचरा स्वच्छतेसाठी चंद्रपुरातील इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान सुरू असून बुधवारी या अभियानाला ३०० दिवस पूर्ण झाले. ...
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद येथे राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भूमिका मांडली. शासनाने गुणवत्तेचे कारण देता १० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित ...
कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करुन कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे. ...