दूरसंचार यंत्रणा अधिक गतिमान व्हावी, तिला लोकाभिमुखतेची जोड मिळावी, यासाठी वरिष्ठांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांच्या माध्यमातून प्रभावी कार्य करावे. ...
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. ...
क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९० कोटी व ५२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले. ...
नागपूर भूमी अभिलेख विभागामार्फत प्रदेश कर्मचारी कल्याणकारी निधी, नागपूरद्वारा आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपुरातील संघाने अव्वल क्रमांक पटकाविले. ...
बदलते वातावरण आणि त्यावर आधारित शेतीमध्ये करायचे बदल, जोडधंदे, उद्योगधंदे, शेतीवरील उद्योग व वन्यजीवांपासून शेतमालाचे संरक्षण ते विविध योजनांचा लाभ घेऊन करायची शेती असे विविधांगी स्वरुप जिल्हा कृषी महोत्सवातील मार्गदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. ...