स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. ...
शासनाच्या १२ जानेवारी २०१८ च्या परिपत्रकानुसार महसुल विभागाने जातमुचलका हमी पत्राचा बडगा उगारल्याने ट्रक्टरधारकांवर बेरोजगारी व बॅकेच्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. ...
‘ऐसा राज चाहू मै, जहॉ सबको मिले अन्न, छोटा बडो सबसम बैठे, रविदास रहे प्रसन्न’ अशी व्यापक मानवतावादी भूमिका घेऊन चर्मकार समाजातील संत रविदासांनी भारतीय मध्ययुगीन कालखंडात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती उदध्वस्त केल्या़ या परिवर्तननिष्ठ विचारांपासून प्रेर ...
जीवनात एकदा ध्येय निश्चित केले. आणि त्या दिशेने जिद्दीने कार्य केल्यास, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुणीही रोखू शकत नाही, तरुणांनी जीवनात ध्येय निश्चित करावे, असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ...
ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला ...
शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले,.... ...
ऑनलाईन लोकमतगेवरा : सावली पॉवर ग्रीड कंपनीने सावली तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातून विनापरवाना टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पॉवर ग्रीड कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारताना परवानगी घेतली नाही. जमीन व उभ्या पिक ...
जि. प. शाळांतील १० पेक्षा कमी पटसंख्येविषयी सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी शाळा समित्यांकडून ठराव मागवून केवळ वेळ मारून नेण्याचा निर्णय सरकारने घेतला. ...
येथील वन प्रबोधिनी संकूल परिसरात लवकरच वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, मूलभूत संरचनेसह बांधकाम करण्याबाबतच्या सात कोटी २३ लाख २७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...