बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या गोवरी कोळसा खाण अंतर्गत दररोज होणाºया ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे गोवरी येथील शिवाजी हायस्कूल शाळेची बोरवेल दोन फूट ज ...
रेती उत्खननासाठी राज्य शासनाने अनेक जाचक अटी लागू केल्या आहेत. यामुळे रेतीघाट कंत्राटदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दोष नसतानाही दंड भरून द्यावा लागत आहे. ...
‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’च्या घोषणा देत चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाच्या अनेक विभागात विविध पदे रिक्त असतानाही शासन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यास तयार नाही ...
‘श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही....’ कर्मयोगी बाबा आमटे यांच्या या ओळी. संघर्षमय प्रवासातील यात्रेकरूंना तंतोतंत लागू पडणाऱ्या. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास अंगी असला की परिस्थितीला वाकविण्याची ताकद आपसुकच ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिके भुईसपाट झाली आहे. आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा यामुळे रडकुंडीला आला आहे. परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी य ...
निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ९ हजार २६० वीज ग्राहक आहेत. घरगुती, वाणिज्य व कृषी क्षेत्रातील वीज वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
जिल्हाभरात प्रत्येक गावात अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. या अंगणवाडी केंद्रातून बालकांना सुसंस्काराचे धडे दिले जातात; मात्र त्याच अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती नसल्याने बालकांना विद्यार्जनात अडचणी येत आहेत. ...
वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे. ...