वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बा.) अंतर्गत येणाऱ्या गिरगाव व परिसरात गेल्या १०-११ दिवसांपासून वाघिणीने तीन बछड्यासह बस्तान मांडले आहे. पाळीवर जनावरे, शेतकऱ्यांवर ही वाघीण हल्ला करीत आहे. ...
प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आह ...
गावकऱ्यांनी एकत्र येवून विकासाचे निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाला प्रशासनातील काही प्रामाणिक अधिकारी - कर्मचाºयांनी पाठबळ पुरविल्यास गावाचा चेहरामोहरा बदलून जावा. ...
आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठस्तरीय सर्वच बाबी आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली़ नवीन आव्हाने उभी आहेत. ...
नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. ...
राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकांमध्ये दिव्यांगासाठी असलेला राखीव निधी अजूनही अर्खचित आहे. त्यामुळे राखीव निधी खर्च करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीतर्फे महापौर अंजली घोटेकर यांना देण्यात आले. ...