वेकोलिने देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून आजही आघाडीवर आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी केली जात आहे, असे प्रतिपादन इंडियन ब्युरो आॅफ माईन्स, प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रक अरूण प्रसाद यांनी केले. ...
काही शेतकरी जमिनीचे परिक्षण न करता विविध प्रकाराची खते आणि किटकनाशकांची फवारणी करतात. यातून जमिनीचा पोत बिघडतो. उत्पन्नात कमालीची घट होते. यावर प्रभावी पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. ...
शेतकऱ्याकडून विकत घेतलेली सागवान झाडे कंत्राटदाराने कुठलीही परवानगी न घेता परस्पर तोडल्याचा प्रकार चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वरोरा तालुक्यातील वाढोडा, कोसरसार शिवारात उघडकीस आला आहे. ...
‘कावळ्याचे घर शेणाचे, चिऊताईचे घर मेणाचे’ अशी म्हण लहानपणी ऐकायला मिळायची. चिऊताईचे आकर्षणही तेवढेच. भल्या पहाटे कानावर पडणारा चिमण्यांचा किलबिलाट मात्र आता काहीसा कमी झाला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या अर्थसमितीच्या सभेत ४९.६५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या १५ विभागांसाठी विविध कामांची तरतूद करण्यात आली आहे. ...
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली. ...
जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने शासनस्तरावरर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्षच होत गेल्याने जिल्हा परिषद अभियंता संघटनेने सोमवारपासून दोन दिवस सामूह ...
येथील गीमा पाईप फॅक्टरीच्या कामगारांनी पगार वाढीच्या मागणीकरिता १६ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे या फॅक्टरीतील पाईप निर्मितीचे काम पूर्णत: ठप्प पडले असून त्याचा फटका उत्पन्नाला बसत आहे. ...