वाघांचा मुक्त संचार असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना वाघ निश्चित दिसणार अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा ती पूर्ण होत नाही. निराश होवून परत जावे लागते. ...
देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे. ...
राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मूरपार उपक्षेत्रांतर्गत भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक पाचमध्ये आढळलेला वाघ अद्याप तवालाजवळच बसून आहे. तो वृद्ध असून जखमीही आहे. वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले प्रयत् ...
चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिल ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कविता, कादंबरी व लोकनाट्यातून दरिद्री, दु:खी, पीडित व्यक्तींना नायकत्व बहाल करून विषम समाजव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याची प्रेरणा दिली. ...