रस्त्यावर फिरून मिळेल त्या छताखाली राहणाऱ्या बेघर नागरिकांसाठी आश्रय निर्माण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ‘रैनबसेरा’ तयार केला आहे. ...
आजच्या परिस्थितीत बहुतेक लोक राजकारणापासून दूर आहेत. अशा व्यक्तींनी अराजकीय भूमिका वठवावी. तर शिक्षित कर्मचाऱ्यांनी आरामदायी जीवन सोडून परिवर्तनवादी चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले. ...
फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्युबिली हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी स्वछता मोहीम हाती घेऊन शाळेच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा सभापती राहुल पावडे यांनीसुद्धा पुढाकार घेतला. ...
शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्रधारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता गुरुवारी मनपा सभागृहात एक द ...
आठ वर्षांपूर्वी शासनाने माथरा येथे पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधली. त्या बांधकामावर लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. ...
मानिकगड कंपनीने कोलाम आदिवासींची जमीन संपादीत केली. मात्र, मोबदला आणि पूनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्यामुळे कुसंबी येथील ३४ कोलाम आदिवासी कुटुंबीयांनी गुरुवारी तहसील कार्यालयास धडक दिली. ...
दुरदृष्टी व निष्ठावान नेता नसेल, तर समाज भरकटतो. दुदैवाने आंबेडकरी समाजात अशा प्रकारचे नेतृत्व हरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना अधिकार मिळवून दिले. ...