शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते. ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय, राज्य कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटी कर्मचाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली. ...
लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...
बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून मजूरी देण्यात आली नाही. त्यांच्याजवळील जीवनावश्यक साहित्य संपल्याने संतप्त तिनशे मजुरांनी मंगळवारी चंद्रपुरातील वनकार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. ...
गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा आम आदमी पार्टी व बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा विधानसभेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
दहेगाव (तुळजापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना फाशी द्यावी, या मागणीचे निवेदन गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्या ...