येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी, याकरिता राबविलेल्या उपाय योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाबाह्य समितीने तळोधी, चिंधीचक .... ...
मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. ...
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्र्राप्तीनंतर आधुनिक भारताच्या पूनर्रचनेसाठी काँग्रेस सेवादलाची भूमिका ऐतिहासिकच आहे. ...
महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते. ...
चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. ...
वीज बिल थकित असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे निर्देश शासनस्तरावरून महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संद ...
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या कामगारांना कंत्राटदार ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन देत असून कामगारांची लूट करीत आहे. तसेच किमान वेतन व भविष्यनिर्वाह निधीची भरणाही करीत नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहण् ...