अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे कार्य साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या लेखनीला आंबेडकरी विचारांची जोड दिली. ...
येथील प्रसिद्ध महाकाली मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. युवा परिवर्तन संघर्ष समिती आणि बिरसा ब्रिगेडने मोर्चाचे नेतृत्व ...
वरोरा येथील हरित मित्र परिवाराने शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी नऊ हजार वृक्षांची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला. तीन वर्षांपासून ही मोहीम सुरू असून चंदनाचे वृक्ष बघण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी वरोरा परिसराला भेटी देत आहेत. ...
चंद्रपूर जिल्हा उन्हाळ्यासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. तप्त उन्हाच्या झळा आता चंद्रपूरकरांना बसू लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ...
जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे. ...
जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे. पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. ...
मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे. ...