यमुनामाय शेकडो भक्तांना सोबत घेऊन माता महाकालीच्या दर्शनासाठी १८६० ला पायी दाखल झाल्या. असंख्य संकटांची पर्वा न करता मीठ-मिरची बांधून त्यांनी हा पल्ला गाठला. ...
तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते. ...
तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांवर पोकलॅन्डचा अवैध वापर करून मोठ्या प्रमाणात रेतीचे खनन सुरू आहे. याविरुद्ध नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आदिवासींना दिलासा देणारा आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये बोगस आदिवासी नोकऱ्या करीत आहेत. ...
गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यासाठी मृत्यूचा घाटच ठरला आहे. बुधवारी या उपकालव्यात बुडून नवेगाव पांडव येथील एका इसमाचा मृत्यू झाला. ...
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे. येथील प्रदूषणाबाबत नेहमीच चर्चा होते. परंतु, प्रदूषण नेमके कसे व किती आहे, त्याचा मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काय परिणाम होतो, .. ...
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनोना परिसरात दीपक लक्ष्मण टवलारकर यांना मारहाण करून त्याची चोरून नेलेली कार आरोपी उत्कर्ष नागोसे व त्याच्या मित्राने तोडफोड करून पेटवून दिली. ...
राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. ...
२८ मार्च रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षांनी दिव्यांगांविषयी अपमानास्पद शब्दाचा वापर केला. एकीकडे दिव्यांगांच्या योजनांचा खर्च बांधकाम विभागाकडे वळविण्याचे कटकारस्थान मनपा पदाधिकारी करीत आहेत. ...