लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मानोरा येथील आरोग्य उपकेंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.म ...
‘दुर्गावरील पाणी बहुत जतन करावे, दुर्गावरील आधी उदक पाहून दुर्ग बांधावा. पाणी नाही उदक नाही ते स्थळी तो बांधणे आवश्यक झाले तरी आधी खडक फ ोडून तळी, टाकी पर्जन्यस्थळी संपूर्ण दुर्गास पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी... दुर्गाचे पाणी बहुत जतन करावे...’ ...
स्वस्त धान्य दुकानातून बीपीएल, एपीएलधारकांना दर महिन्यात ३५ किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाला डावलून किटाळीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना केवळ २५ किलोच धान्य दिले जात आहे. ...
सन २०२२ पर्यंत सर्व सुविधांनी युक्त असलेली घरे उपलब्ध करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लक्ष्य गाठण्याचे धोरण अंगिकारण्यात आले. ...
महसूल विभागाने दोन महिन्यांपूर्वी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रक ताब्यात घेतले होते. दंडही आकारण्यात आला होता. मात्र, दंड न भरता तहसिल कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेला टॅक्ट्रर मालकानेच चोरून नेल्याचे रविवारी उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाल ...
जिल्ह्यातील ८२७ पैकी ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्रामसॉफ्ट’ प्रणाली इन्स्टाल करण्यात आली असून लवकरच दफ्तरविरहित कामकाज सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात यावे. कुठल्याही निधीच्या दायित्वाशिवाय येत असलेल्या या प्रस्तावास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी.... ...
येथील घोडाझरी सिंचन विभागाच्या कार्यालय व वसाहत परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. त्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच तारांबळ उडाली. ...
मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हिच जिद्द उराशी बाळगून आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. ...