मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी ...
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे येथून जवळच असलेल्या म्हातारदेवी येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. कापूसही भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. ...
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे सायगाटा येथील प्रगत शेतकरी शिवदास कोरे यांच्या शेतीला नेदरलँड येथील विदेशी पाहुण्यांनी भेट देऊन चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. शिवाय, कोरे यांच्या शेतीचे प्रयोग आणि भारतीय कृषी संस्कृतीची माहितीही जाणून घेतली. ...
सगळीकडे घोटाळ्याची मालिका गाजत असताना आता जनावरांचा चाराही त्याला अपवाद नाही. कोंडवाड्यात जनावरे नसतानाही दोन लाख रूपयांचा चारा खरेदी करण्यात आला. हा प्रकार शेगावमध्ये घडला असून सर्वत्र या घोटाळ्याची चर्चा आहे. ...
चिमूर नगरपालिका नवनिर्मित असून दोन-अडीच वर्षाच्या काळात वेगवेगळ्या योजना व विविध माध्यमातून मिळालेल्या विकास निधीतून शहराचा विकास सुरू आहे. येथे २४ तास पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली आहे. ...
वेगळा विदर्भ राज्याचा लढा ११५ वर्षांपासून सुरू आहे. आता प्रतीक्षा संपली आहे. सद्याचे राज्य सरकार व केंद्र सरकार वेगळा विदर्भ राज्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनही विरोधात आहे. ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियमातील तरतुदीनुसार गैरआदिवासी दावेदारांना तीन पिढ्यांचा (७५ वर्षांचा रहिवासी) पुरावा सादर करण्याची अट लागू केल्याने सुमारे ११ हजार ३४१ अर्ज नामंजूर करण्यात आले़ तर.... ...
ऊर्जानगर परिसरातील नागरिकांची पाणी पुरवठा योजनेची मागणी पूर्णत्वास आली आहे. आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सन २०१३ मध्ये या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित झाला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने चंद्रपुरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हजारो आंबे ...