महापारेषण कंपनीकडून वीज पुरवठा करून घेण्यासाठी रेल्वे विभाग आणि खासगी कंपन्यांनी मागणी केली होती. या मागणीला उर्जा विभागाने मान्यता दिली असून विद्युत अधिनियम अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिन्या उभारताना तातडीने मदत मिळावी, यासाठी महा ...
चंद्रपूर शहरात पाणी टंचाई भासू नये, यासाठी अल्पकालीन उपाययोजना तातडीने करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...
मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ झाली. ग्रामिणांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहेत. अशातच आर्थिक अडचणींमुळे मिळेल ते काम करण्यास मजुरांची धावपळ सुरू असतान ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २००५ पासून विविध पदांवर शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे कंत ...
केंद्र सरकारच्या तीन तलाक बिलच्या विरोधात बल्लारपूर येथील मुस्लीम महिलांनी सोमवारी मोर्चा काढला. शरीअत बचाव कमिटी मार्फत निघालेला हा मोर्चा येथील मंगलमूर्ती लॉन वरून एसडीओ कार्यालयावर धडकला. ...
औद्योगिक विकास व सामाजिक सामजस्यातून जी. एम. आर. वर्धा पॉवर कंपनीने सी. एस. आर. फंडातून वरोऱ्यात आर. ओ. वॉटर ए. टी. एम.ची निर्मिती केली. या कार्याचा बोध घेत जिल्ह्यातील औद्योगिक समुहांनी अशाच सामाजिक संवेदनशिलतेचा अंगिकार करावा, त्याचबरोबर लोकहित व व ...
नगरपालिकातर्फे प्लास्टिक व थर्माकोल बंदीला सोमवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी पानठेला, किराणा दुकान तथा बेकरी येथून जवळपास १५ किलो प्लॉस्टिक पिशव्या व खर्रा पन्नी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान लावण्यात आलेल्या प्लॉस्टिक पताकाह ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणजे बैल. शेतकरी वर्षभर बैलाला जिवापाड जपतो. कसदार मातीतून सोनं पिकविण्यासाठी बैलाचे मोठे योगदान असते. परंतु, यावर्षी बोंडअळी व विविध रोगांनी पिकांना ग्रासल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी श ...
तालुक्यातील काटवन या आदिवासीबहुल ग्रामपंचायत अंतर्गत काटवन, करवन, करवनटोला, चिंचोली या गावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत या गावांची निवड करण्यात आली असून विविध विकास कामांना गती मिळाली आहे. ...
इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे. ...