शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्ट्राटा इनव्हिरो ही कंपनी प्रायोगिक तत्त्वावर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अथवा महानगर पालिकेकडून कोणतेही शुल्क घेणार नाही. राज्य सरकारने या खासगी कंपनीला परवानगी दिली असून शह ...
शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक सफाई कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांची अद्याप पदोन्नती झाली नाही. त्यामुळे अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटना ...
नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात गोसेखुर्दचे पाणी टाकण्याचा निर्णय विदर्भ पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांसोबत नागपूर येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सर्व शाखा अभियंता उपस्थित होते. ...
दुचाकी बाईकवरून सुसाट वेगाने थरार अनुभवणाऱ्या युवा पिढीला सायकल चालविण्यात कमीपणा वाटण्याचे दिवस आता बदलत आहेत. बदलाची ही गती मंद असली तरी तरुणांच्या नव्या कल्पना आणि नवे स्वप्न लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण सायकली बाजारात उपलब्ध होत असल्याने चंद्रपूर शहर ...
जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...
मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकº ...
तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रती एकर ४ हजार रुपये थेट आर्थिक लाभ (डायरेक्ट इन्कम सपोर्ट) या योजनेअंतर्गत रक्कम वाटपाचे काम सुरू केले. ही योजना महाराष्ट्रात का नाही, असा सवालही प्रगतीशील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ...
कठुआ व उन्नत येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीआरएसपीतर्फे जिल्हाध्यक्ष मोनल भडके यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातपर्यंत रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. ...
राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ...