चंद्रपूरकरांवर सध्या पाणी संकट ओढविले आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड तर काही ठिकाणी तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यावर मात करण्यासाठी मनपाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्याचेही कामही सुरू आहे. मात्र ह ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याचे मांस विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून पाच आरोपींना अटक केली. यात वन्यप्राण्याचा मृतदेह व मांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
सर्वच क्षेत्रात मनुष्य बळाचा वापर कमी केलाा जात आहे. काही क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्घ होत नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित यंत्र लावून व्यवसाय थटला जातो. अशातच एका शेतकऱ्याने शेतात स्वयंचलित कुक्कुट पालन प्लॅन्ट उभारला आहे. अशा प्रकारचा हा प्लान्ट चंद्रपूर ज ...
बल्लारपूर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे येथे कामगार संघटना, त्यांची चळवळ आणि मागण्यांकरिता शेवटचे अस्त्र संप उगारणे हे ओघाने आलेच! कोळसा खाण, लाकडाचे शासकीय डेपो, रेल्वेचे महत्वाचे स्थानक आणि बीटीएस हे खासगी उद्योग. यातील ...
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. ...
शेतीचा हंगाम संपल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक तेदुपत्त्यांचे काम करीत असतात. त्यातुन मजुरांना रोजगार मिळत असतो. परंतु मध्यचांदासह जिल्ह्यातील १७ तेंदूपत्ता युनिटचा लिलाव न झाल्याने हजारो कुंटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ...
ब्रम्हपुरी-आरमोरी या राज्य मार्गाचे राष्ट्रिय महामार्गात रूपांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मोठी ...
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. ...
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना देण्यात आलेल्या जमिनींच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याच्या प्रक्रियेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधी समाजबांधवांच्या वसाहतीमध ...
बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्धलेणी टेकडीचा परिसर १० एकर इतका आहे. यामध्ये टेकडी पाच एकर जमिनीवर वसली आहे. ...