सिंदेवाही रेल्वे स्टेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रॉडगेज रेल्वे लाईनवरील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. मात्र या रेल्वे स्टेशनवर विविध समस्या आहेत. यातील मुख्य समस्या म्हणजे उड्डाण पुलाची आहे. उड्डाण पूल नसल्यामुळे दिवसातून अनेकदा रेल्वे फाटक बंद असते. ...
रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्न रंगवू लागली. घरी आनंदाचे वातारण असताना पहाटेच्या सुमारास अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी दवाखान्यात हलवावे लागले. ...
सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज द्या, असे शासनाचे निर्देश असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी ब ...
के.एम. गुप्ता रा. चव्हाणनगर, चंद्रपूर. वय वर्षे ८७. त्यांचे जावई फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने ते जावयाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास असमर्थ ठरले आहे. ...
यंदा पाऊस कमी झाल्याने वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही. याचा फटका या उन्हाळ्यात बसणे सुरू झाले आहे. पाणी वापरावर मर्यादा आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे आता शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...
तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्या सोडविण्याकरिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. ...
घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता असणाऱ्या गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या धरणाचे काम झाले. परंतु, कालवा आणि वितरिकांचे काम अपूर्ण असल्याने भात शेतीचे हेक्टरी सिंचन क्ष ...
येथील आनंदवन चौकातील किरायाच्या घरात नर्सिंग महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने चिमूर प्रकल्प कार्यालयातून तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्तीची उचल केली. त्यानंतर मात्र महाविद्यालय बंद करण्यात आले. ...