चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. ...
मिशन शौर्य या धाडसी उपक्रमाअंतर्गत अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळांमधील चार विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गाठले आहे. ...
भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली. ...
पांजरेपार या लहानश्या गावातील निकेश वामन उरकुडे हा युवक नुकताच युनायटेड किंग्डम (युके) देशात इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. त्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन क्रांतीदिनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावा ...
तालुक्यातील चितेगाव येथील तलावात तारांचा फास लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याची विक्री करणाऱ्या तीन जणांना पर्यावरण मित्रांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...