केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबा ...
शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच धान पिकाची लागवड करताना ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड करून एक रोपटे २५ ते ३० सेंटीमीटर अंतरावर धानाचा रोपे लावावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करणे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करण्यासाठी २०१० मध्ये उच्चाधिकार समिती, राज्यस्तरीय समिती तसेच महामंडळस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या तिन्ही समित्यांनी राज्य सरकारकडे अहवाल सा ...
श्री गुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर दरवर्षी जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५ ते २० मे या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात १४२ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. ...
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियंता पदासाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र चंद्रपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. अनेकांना परीक्षा देता न आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त ...
तालुक्यातील बामणी (दु) येथील भर वस्तीत असलेल्या भंगार दुकानाला आग लागली. या आगीत भंगार दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे शेजारील तीन घरांनाही आग लागली. मात्र चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झा ...
तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. ...
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावावरील वेस्टवेअरची उंची वाढविल्यामुळे परिसरातील ५० एकर शेती पाण्यात जाणार आहे. त्यामुळे धानउत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे वेस्टवेअरची उंची त्वरित कमी करावी, या मागणीसाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ...
कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंच ...