नवरगाव येथील अंतरगाव फाट्यावर असलेली दुकाने अज्ञात इसमांनी जाळल्याने एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दुकानमालकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
ग्रामीण भागातील डाकसेवक तुटपुंज्या पगारावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून नागरिकांना सेवा देत आहेत. परंतु त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित असतानाही केंद्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ...
गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. दररोज गावकऱ्यांच्या ह्दयात थरकाप उडविणारे वेकोलितील ब्लास्टिंगचे आवाज तर कधी भूकंपासारखे बसणारे शक्तीशाली ब्लास्टिंगच्या धक्क्याने येथील नागरिकांचे आयुष्यच हादरले आहे. वेकोलि प्रशासनाची मुजोरी याला क ...
पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़ ...
मागील ३५ वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात लढा देणारे कुसुंबी येथील ५० आदिवासी कुटुंब हतबल झाले आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडल्याचा आरोप पीडितांनी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ...
जिल्ह्यातील प्र्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढत असून शेकडो नागरिक फ्लोरोसीसने आजाराने त्रस्त झाले आहेत, असा दावा डॉ. सोनाली ढवस यांनी संशोधनातून केला आहे. हा आजार होवू नये, यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा तयार केली. ...
आईच्या दुधानंतर मनुष्यासाठी गायीचे दूध हे सर्वोत्तम मानले जाते. दुधात बरीच पोषकतत्वे असल्यामुळे दुधाला पूर्ण अन्नाचा दर्जा दिलेला आहे. आजच्या शहरी जीवन संस्कृतीमुळे देशी गाई पाळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात आजही ...
‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) २०१८-२०१९ अंतर्गत कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेदरम्यान कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ...
फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यं ...