तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकड ...
जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न हा मोठा गंभीर स्वरूपाचा आहे़ त्यामुळे वंचित समाजातील विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात घेत असताना अडचणी वाढल्या़ त्याकरीता हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याकरित ...
नागभीड तालुक्यापासून १५ किमी अंतरावर पश्चिमेकडील कोरंबी येथे लोहयुगीन, महापाषाणयुग, बृहदाश्मयुग, मेगॉलिथिक काळातील २४ शिलास्तंभ (मिनहिर) चंद्रपुरातील युवा अभ्यासक अमित भगत यांनी नुकतेच शोधून काढले. ...
महाराष्ट्राला दूध, अंडी आणि मासोळी या आवश्यक खाद्यपदार्थांसाठी स्वयंपूर्ण बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील भूजलसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा व अद्यया ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रम ...
केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. ...
कोसुंबी येथील आदिवासी देऊ कुडमेथे यांची शेतजमीन माणिकगड कंपनीने कोणतीही भूसंपादनाची प्रक्रिया न करता व कुठलाही मोबदला न देता आपल्या कब्जात घेतली व त्या ठिकाणी चुनखडीचे उत्खनन केले जात आहे. यामुळे कुडमेथे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांनी याबाबत पोलिसा ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीन ...
विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, ना पाटी, ना अभ्यास, ना शाळा, फुल्ल मस्ती. अनेक विद्यार्थी मामाच्या गावाला जाऊ या... म्हणत मनसोक्त आनंद व्यक्त करीत असतात. परंतु, मामाच्या गावाला गेल्यानंतरही शाळेत खंड पडू नये, विद्यार्थ्यांना अभ्यासा ...