बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात विजेच्या समस्या आहेत. यासोबतच कृषिपंपांना मागील दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते. ...
खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पाऊस आलाही. मात्र आगमनात पावसाने अचानक बहिर्गमन केले आहे. ...
नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. ...
शहरापासून दूर जंगलाजवळ वसलेल्या व जेमतेम तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नांदेड गावाला बुधवारी जत्रेचे स्वरुप आले होते. या गावातील भूमीपुत्र दादाजी खोब्रागडे यांनी धानावर केलेल्या संशोधनाची कीर्ती देशभर पोहचली आहे. ...
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील नक्षलगस्त भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील संवेदनशील लाठी व धाबा परिसरातही योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री ...
भारतातील विविध राज्यांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जात आहे. मात्र, हे मशीन पारदर्शी नसल्याने मतदार व विविध पक्षांचे नेते तसेच निवडणुकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत. ...
देशात सत्तेवर असलेले नरेंद्र मोदींचे सरकार १५/२० लोकांसाठीच काम करीत आहे. लोकांच्या खिशातून पैसे काढून अमीर लोकांच्या घरात भरत आहे अशी घणाघाती टीका भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नांदेड (चंद्रपूर) येथे सरकारवर केली. ...
तांदळाच्या ९ वाणांचे जनक असलेले दादाजी खोब्रागडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज बुधवारी सकाळी भा.रा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे येत असून त्यांच्या स्वागतासाठी नांदेडचे गावकरी सज्ज झाले आहेत. ...