तीन दशकांपूर्वी गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट उद्योग कंपनी उभारण्यात आली. यासाठी कोलाम आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, योग्य आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. दरम्यान, आमदार बाळू धानोरक ...
शाश्वत पर्यावरणाला अनुकूल आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगाराभिमुखतेला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची भव्य इमारत उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. ...
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ग्रा. पं.च्या रोजंदारी मजुराचा पथदिवे लावताना विद्युत शॉकने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवला. यामुळे गावात तणावाचे वातावरण न ...
वर्तमान समाजात विविध प्रश्नांची गुंतागुत वाढत आहेत. त्यामुळे डॉ. एस. टी. चिकटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रबोधनासाठी गरज होती. शिक्षणाला प्रज्ञा व शिलाची जोड दिली पाहिजे, असे भगवान बुद्धाने सांगितले. माणसे जोडून घेता आली पाहिजे, हा संदेशही मोलाच ...
अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना निरोप देण्यासाठी एक काँग्रेस आमदार पुढे आले. यापुढे असे विदेशी कंपनीचे महागडे घड्याळ घालून माझ्यासमोर येऊ नका, अशी तंबी राहुल गांधी यांनी दिली. ...
सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले. पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे ...
पूर्वविदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ६८ वी खरीप २०१८ समितीची सभा सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल ...
मूल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या केळझर- दाबगाव मक्ता मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरणाकरिता डांबरीकरणाच्या बाजूला सुलूप भराई सुरु आहे. मात्र त्यात गैरव्यवहार होत असून अभियंता व कंत्राटदाराकडून शासन आणि जनतेची दिशाभूल होत आहे, असा आरोप नागरिका ...
बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात विजेच्या समस्या आहेत. यासोबतच कृषिपंपांना मागील दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते. ...