राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा चंद्रपूर जिल्ह्यांमध्येह ...
हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे ...
मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ...
शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली. ...
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. ...
सातबाऱ्यावर फेरफार करुन गुंठेवारी प्लाटधारकांना प्लाट देण्यात यावे, अन्यथा उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...
मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक ...
खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध ...
अवैध मार्गाने रात्रीच्या वेळेस जनावरांना वाहनात कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती तळोधी (बा.) पोलिसांना मिळताच सर्वत्र नाकेबंदी करून ट्रकला वाटेतच अडवून जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे समजते. या प्रकरणात ट्रकसह आरोपी ...
सर्वत्र सुख नांदत असताना दुर्दैव केव्हा आणि कसे आड येईल, याचा काही नेम नाही. नियतीची निष्ठूरता कितपत भयावह होऊ शकते, याचा प्रत्यय आज चंद्रपुरात आला. मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने कालेश्वर दर्शनाला निघालेल्या मित्तलवार कुटुंबाच्या नव्या कोऱ्या वाहनाल ...