चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल ...
गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असली तरी चंद्रपुरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पाण ...
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. ...
अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. ...
गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झा ...
सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २०१२-१३ मध्ये एक शासन निर्णय निर्गमीत केला होता. त्या निर्णयाची चालू सत्रापासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. ...
ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने ‘कन्या वन समृध्दी योजना’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...