जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा द ...
सातव्या वेतन आयोगाच्या प्रपत्र अ, ब मध्ये दुरूस्ती करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित शासकीय आश्रमशाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने नुकतेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त व सहआयुक्तांना निवेदन ...
सभागृहाने दैनंदिन स्वच्छतेसाठी पारंपरिक पद्धतीवर शिक्कामोर्तब केले असले, तरी या कंत्राट प्रक्रियेतून कुणालाही मलिदा लाटता येऊ नये, अशी तजविज महापालिका प्रशासन करणार आहे. या पद्धतीतील कमिशनखोरीला आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, स्वच्छतेवरील नि ...
जिल्हा अंतर्गत बदली करण्यासाठी जि. प. शिक्षकांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याच्या संशयावरून विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील एकुण ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे यांनी शनिवारी ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र गेल्या अनेक दशकापासून सुरू आहे. या कृषी संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सभागृह, कार्यालयीन इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कृषीवर आधारीत ...
मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी झोपडपट्टी भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेले रूग्ण औषधोपचाराकरिता येतात. उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसोबत व त्यांच्या नातलगांसोबत रुग्णालयातील कर्मचारी, नर्स व डॉक्टर ...
लोकमत न्यूज नेटवर्कमूल : महाराष्ट्र शासनाने सिंचन क्षमता वाढावी, यासाठी सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मूल तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत २७८ सिंचनाची कामे पूर्ण झाल्यामुळे ८०२ टी. सी. एम. सिं ...
‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ ही संकल्पना काळाची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून देशाला स्वच्छतेच्या दिशेने घेऊन जाण्यात यश मिळवले व स्वच्छतेला घेवून नवक्रांती घडविली. ...
राज्यातील गड - किल्ले स्वच्छता संदर्भात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लवकरच शासननिर्णय घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने इको - प्रोच्या शिष्टमंडळाने आमदार नाना श्यामकुळे यांच्या पुढाकारात विधानभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट ...