राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका व चर्तुथ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्ण ...
येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत ...
मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अन ...
राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली. ...
जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार प ...
चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप जवळील बाबळीचे झाड तोडल्याने झाडावरील पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाली. यात शेकडो पक्ष्यांची पिल्ले मृत पावली असून अनेक अंडी खाली पडल्याने फूटली. यामुळे या झाडावरील घरट्यात असणारे शेकडो बगळे व अन्य पक्षी आपल्या पिल् ...
जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी रा ...
राज्यभरातील शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. मंगळवारीही सर्व तालुक्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी संपावर असल्याने दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणाच ठप्प झाल्याचे चित्र तहसील कार्यालय, पंचायत समीती कार्यालयात दिसून आले. त ...
पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव् ...
लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या आपले सरकार सेवा कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या सेतू केंद्रातून विविध प्रकारच्या १८ सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. उद्घाटन कार्यालयानंतर ल ...