शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तह ...
शहराचा सांस्कृतिक वारशामध्ये उत्सवाचा शांतताप्रिय इतिहास आहे. या इतिहासाला साजेशी अशी वर्तवणूक सर्वच समाजघटकांना एकमेकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळातील गणेश उत्सव व बकरी ईद या सणाच्या काळात शहरात उत्तम सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन ...
रक्षाबंधन हा सण आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात राखीचे दुकाने सजली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या रंगीबिरंगी आकर्षक राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या असून भगीणी मोठ्या उत्साहाने आपल्या प्रिय भावासाठी राखी खरेदी करीत आह ...
महाराष्ट्रामध्ये उत्तम सुविधा पोलीसांना मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील पोलीसांच्या निवासाची शंभर टक्के सुविधा उपलब्ध करण्याकडे आपला कल आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक दजेर्दार सुविधा जिल्ह्यातील पोलीसांना दिल्य ...
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले. ...
घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. ...
जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. ...
जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,..... ...