स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमवारी पहिल्यांदाच गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-अडेगाव मार्गावर एसटी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटली आहे. ...
वेकोलिमुळे बाधित झालेल्या गावांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या वेकोलिने तात्काळ सोडवून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी वेकोलि प्रकल्पग् ...
जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना ...
बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या र ...
जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये ऊर्र्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून विजेशी निगडीत मूलभूत स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये सीएफएल दिवे, विद्युत उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम, एलईडी पथदिवे आदी विविध सुविधा देऊन गावे प्रकाशमान केली जाणार आह ...
देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमु ...
देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबव ...
अटल विश्वकर्मा सन्मान योजना मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. ...
ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हज ...
नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले. ...